मुंबई :- दिल्ली नंतर आता मुंबई सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात आला आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नागरिकांमध्ये सर्दी खोल्याचे तसेच घस्याचे आजार वाढले आहेत नागरिकांनी या कडे मुंबई महानगर पालिकाने लक्ष देण्याची गरज खाजगी बांधकाम व शाशकीय बांधकाम धारकांना नियमाचे पालन करून बांधकाम करावे. आणि कारखाने त्यांच्यावर निर्बध घालावे. यामुळे मुंबईतील हवा प्रदूषित होणार नाही. मुंबईतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील यावर महानगरपालिकेने निर्णय घ्यावे.